Skip to main content
www.mdkamble.in

✨“नजर” – सूक्ष्म ऊर्जा, परिणाम आणि संरक्षण - भाग १ आणि “Evil Eye (Nazar)” – Subtle Energy, Effects, and Protection - Part 1 & 2

✨ “नजर” – सूक्ष्म ऊर्जा, परिणाम आणि संरक्षण (भाग १/२)
“न-जर” लागली तर उत्तम म्हणजे ‘जरा सुद्धा’ नकारात्मक दृष्टि तुमच्यावर पडू नये. नजर ही केवळ एक मान्यता नाही, तर ऊर्जा-विज्ञान आहे.

 *१. नजर म्हणजे काय?* 
आपल्या सुख, यश, पैशाची वाढ, मूलांची प्रगती, समाजातील मान, हे पाहून कोणाच्याही मनात आश्चर्य, ईर्ष्या, लोभ किंवा अनाहूत इच्छा निर्माण झाली की त्या भावनेने आपल्या कार्यक्षमता व मनावर परिणाम होतो. यास नजर किंवा दुष्ट-दृष्टी म्हणतात.

 *२. नजर लागली तर काय होते?* 
नजर लागली की मन दुविधाग्रस्त होते, कामे हातातून सुटतात, ऊर्जा मंदावते, उत्साह कमी होतो, निर्णयक्षमता कमी, शरीर-मन दोन्ही रूक्ष, थकलेले वाटते, छोट्या-छोट्या चुका होऊ लागतात हे सर्व सूक्ष्म ऊर्जा बिघडल्यामुळे होते.

 *३. कोणाची नजर जास्त लागू शकते?* 
नजर दोन प्रकारे लागू शकते:
(अ) नीच व्यक्तीकडून उच्च व्यक्तीकडे ईर्षा, मत्सर, लोभ → नकारात्मक ऊर्जा वाढते
(ब) उच्च व्यक्तीकडून नीच व्यक्तीकडे सतत कौतुक, विस्मय, अति स्तुती → ऊर्जा हलते
दोन्ही परिस्थितीत मन दुसऱ्याच्या कामात अक्षरशः “घुसते”, आणि त्याला अडथळा निर्माण होतो.

*४) मग सगळ्यांनाच नजर लागते का?*
नाही, संरक्षण करणाऱ्या व्यक्तीला नजर लागत नाही. ज्यांचे आचरण, दान-धर्म, पूजा-पाठ नियमित असतात त्यांच्यावर नजर परिणाम करत नाही.

 *५) कोणत्या लोकांची ‘नजर’ जास्त लागते?* 
* खूप जवळचे मित्र व नातेवाईक कारण ते आपल्या प्रत्येक गोष्टीत सामील असतात. ओळखीतून निर्माण होणारी ईर्षा सर्वात तीक्ष्ण असते.
* ज्यांना आपली प्रगती सहन होत नाही, अशा व्यक्तीचे मन नकळत दुष्ट-दृष्टी पाठवत असते.
* आपली प्रत्येक गोष्ट आपण जाहीरपणे दाखवतो तेव्हा अति सुंदरता, अति पैसा, अति भपकेपणा, महागडे वस्तू, मुलांची यश प्राप्ती हे सर्व खुलेपणाने सांगितल्यास नजर लगेच लागू शकते.

 *६. यशस्वी लोकांवर नजर कमी का लागते?* 
कारण ते अंतःशुचिर्वाचा या तत्त्वावर जगतात. दान, धर्म, अन्नदान, कुलदेव-पूजन, पितृकर्म नियमित करतात. 
त्यांचे खास कार्यक्रम, भेटीगाठी अत्यंत निवडक लोकां बरोबर असतात करतात.
ते दाता असतात, देवाला, समाजाला, मानवास सतत देत असतात, घेणारे–ओरबडणारे नसतात. त्यांच्या घरात सात्त्विक अन्नच अन्नच बनते, शिवाय दही-भात, मूग, खीर, फळे इत्यादींचे ते सेवन करत असतात. सामिष(अभक्ष भक्षण), अति मिठाई, राहू-घटक असलेले पदार्थ ते टाळतात.

✨ “Evil Eye (Nazar)” – Subtle Energy, Effects, and Protection (Part 1/2)✨

If “nazar” (evil eye) affects you, ideally it means that not even the slightest negative gaze should fall upon you. The evil eye is not just a belief, but a concept related to energy.

1. What is Nazar (Evil Eye)?

When someone observes your happiness, success, financial growth, children’s progress, or social respect, and feelings like surprise, jealousy, greed, or unconscious desire arise in their mind, those emotions can affect your efficiency and mental state.
This is called nazar or the evil eye.

2. What happens when Nazar affects you?

When affected by the evil eye:

  • The mind becomes confused

  • Tasks start slipping out of control

  • Energy slows down

  • Enthusiasm decreases

  • Decision-making ability weakens

  • Both body and mind feel dull and tired

  • Small mistakes begin to occur

All of this is said to happen due to disturbance in subtle energy.

3. Who is more likely to cast Nazar?

Nazar can occur in two ways:

(a) From a person of lower mindset toward someone higher —
Jealousy, envy, and greed increase negative energy

(b) From a person of higher mindset toward someone lower —
Constant admiration, amazement, or excessive praise can also disturb energy

In both cases, the mind becomes overly involved in another person’s life, creating obstacles.

4. Does everyone get affected by Nazar?

No. A person who maintains protection is not affected.
Those who follow good conduct, charity, prayers, and spiritual practices regularly are less likely to be impacted.

5. Who is more likely to cast the Evil Eye?

  • Close friends and relatives — because they are deeply involved in your life; jealousy arising from familiarity can be intense

  • People who cannot tolerate your progress — their subconscious negativity can affect you

  • When you openly display everything — excessive beauty, wealth, luxury, expensive items, or children’s achievements — it can attract the evil eye quickly

6. Why are successful people less affected?

Because they live by principles of inner purity and discipline.
They regularly practice charity, rituals, and spiritual duties.

  • Their interactions and social circles are selective

  • They are givers — to God, society, and humanity — not just takers

  • Their lifestyle is simple and sattvic (pure), including food habits like yogurt-rice, lentils, fruits, and light meals

  • They avoid excessive indulgence, heavy foods, and imbalance-causing habits

राजकारणी, कलाकार, मोठ्या घराण्यांमध्ये अन्नदान व पूजा का असते? (भाग /२)
कारण हेच त्यांच्या ऊर्जेचे संरक्षण असते.
 *७. काळानुसार उपहार व अन्नाचे स्वरूप बदलले आणि नजर वाढली* 
पूर्वी विवाह, देवकार्य, उत्सव → सात्त्विक भोजन असे. 
जसे साधी मिठाई, शुद्ध पदार्थ इत्यादी. 
परंतु आज सामिष, मैद्याचे पदार्थ, आइसिंग केक, अति थंड पेये, भारी मिठाई, राहू-ग्रह वाढवणारे पदार्थ असतात. यामुळे ऊर्जा अस्थिर होते आणि नजर पटकन लागू शकते.

*८. परदेशात लोक केक आणि ड्रिंक्स का देतात?* 
कारण ते सर्वांच्या नजरेपासून स्वतःचे रक्षण करतात. सर्वांना एकत्र जेवायला बसवण्यापेक्षा थोड्या थोड्या स्वरूपात देणे म्हणजे ऊर्जा कमी गुंतवणे अर्थात स्वतःला जपणे. 

*९. नजर टाळण्यासाठी काय करावे?* 
दररोजचे संरक्षण :-
* तिळाचा किंवा काजळाचा छोटा टीका, नामस्मरण, बिंदी, अन्नातील सात्त्विकता. 
*सूक्ष्म नजर उतरण्यासाठी:–* 
* मिठ
* साखर
* तांदूळ
* हळद
* नारळ

 *मोठी नजर असल्यास* :–
* मोहरी
* कोहळा
* उस
* पपई
* तरबूज
* कांदा
यांनी गोष्टींनी नजर “शोषली जाते”.

*१०. पूर्वी का नारळ, कोहळा, सुपारी वापरली जात होती?* 
कारण या वस्तू नकारात्मक ऊर्जा सहज शोषतात.
सुपारी → धातूची उच्च ऊर्जा, नजर तोडणारी
हलकुंड → शरीरातील सूक्ष्म ऊर्जा स्थिर करणारा
कोहळा → नकारात्मक कंपन धारण करणारा
नारळ → कुलदेवतेच्या रूपातील संरक्षण

 *११. स्त्रियांना दागिने का घातले जायचे?* 
नजर स्त्रीच्या रूपावर अतिशय लवकर लागू शकते, 
त्याकरता धातू + रत्न + परावर्तन यामुळे तिची ऊर्जा सुरक्षित राहते.
आज चोरी मारीच्या भीतीपोटी दागिने घालणे कमी झाले → त्यामुळे नजर लागणे चा परिणाम जास्त → आयुष्यात अस्थिरता वाढली.

 *१२. अति नजर आणि उपाय* 
अति लागलेली नजर ही फक्त—
* देवकृपा
* कुलदेवता
* पितृशांती
* दानधर्म
यांच्या सहाय्यानेच दूर होते.
काही लोक तांत्रिक/तामसिक शक्तीकडे जातात, परंतु हे उपाय कधीही योग्य नाहीत. सात्त्विक मार्गच सुरक्षित मार्ग.

✨ अंतिम सारांश ✨
* अति भपकेपणा *अति सुंदरता *अति खाणेपिणे *सात्त्विकतेचा अभाव *दानधर्माचा अभाव *राहू पदार्थांचे सेवन या गोष्टींनी नजर त्वरित लागू शकते.

♦️ थोडक्यात:–
* जिथे सात्त्विकता, दान, कुलाचार, नम्रता आणि देवपूजन आहे तेथे नजर लागत नाही.

Why do politicians, artists, and wealthy families perform food charity and religious rituals? (Part 2/2)

Because these practices protect their energy.

7. Over time, the nature of food offerings changed and the effect of the “evil eye” increased

Earlier during weddings, religious functions, and celebrations, sattvic (pure) food was served
such as simple sweets and pure traditional dishes.

But today, food often includes non-vegetarian items, refined flour dishes, icing cakes, very cold drinks, heavy sweets, and foods associated with Rahu energy.
These can create energetic instability and make a person more vulnerable to the evil eye.

8. Why do people abroad serve cake and drinks?

Because it protects them from attracting too much attention or “evil eye.”
Instead of making everyone sit together for a full meal, giving small portions individually reduces energetic involvement and helps protect oneself.

9. How to avoid the evil eye?

Daily protection:

  • A small mark of sesame oil or kajal

  • Chanting God’s name

  • Wearing a bindi

  • Eating sattvic food

For removing minor evil eye:

  • Salt

  • Sugar

  • Rice

  • Turmeric

  • Coconut

For stronger evil eye:

  • Mustard seeds

  • Ash gourd (white pumpkin)

  • Sugarcane

  • Papaya

  • Watermelon

  • Onion

These items are believed to absorb negative energy.

10. Why were coconut, ash gourd, and betel nut used earlier?

Because these items are believed to absorb negative vibrations easily.

  • Betel nut – carries strong metallic energy that can break negative influence

  • Turmeric root – stabilizes subtle body energy

  • Ash gourd – absorbs negative vibrations

  • Coconut – symbolically represents protection from the family deity

11. Why were women traditionally made to wear jewelry?

A woman’s beauty can attract the evil eye very quickly.

Jewelry made of metals and gemstones reflects and balances energy, helping protect her aura.

Today, due to fear of theft, women wear less jewelry. As a result, according to this belief, the impact of the evil eye is thought to increase, causing instability in life.

12. When the evil eye is very strong

A strong negative influence can be removed mainly through:

  • Divine grace

  • Worship of the family deity (Kuladevata)

  • Ancestor peace rituals

  • Charity and donations

Some people turn to tantric or tamasic practices, but these are considered unsafe.
The sattvic spiritual path is regarded as the safest.

✨ Final Summary ✨

Excessive:

  • showiness

  • beauty display

  • overeating and indulgence

  • lack of sattvic living

  • lack of charity

  • consumption of Rahu-associated foods

can make a person more susceptible to the evil eye.

♦️ In short:
Where there is purity (sattva), charity, family traditions, humility, and worship of God, the evil eye does not affect easily.